०१) गोपाळ हा शेतकऱ्याचा मुलगा. महाराणी जमनाबाईसाहेब यांनी ‘तुम्ही इथं कशाला आलात?’ या प्रश्नाला ‘मी राजा होण्यासाठी आलो आहे.’ असे आत्मविश्वासाने उत्तर दिलेले दत्तक निवड होवून बराव्या वर्षी १८७५ ला सयाजीराव राजा बनले.

०१) गोपाळ हा शेतकऱ्याचा मुलगा. महाराणी जमनाबाईसाहेब यांनी ‘तुम्ही इथं कशाला आलात?’ या प्रश्नाला ‘मी राजा होण्यासाठी आलो आहे.’ असे आत्मविश्वासाने उत्तर दिलेले दत्तक निवड होवून बराव्या वर्षी १८७५ ला सयाजीराव राजा बनले.