सयाजीरावांचे स्वप्न

सयाजीरावांचे स्वप्न

एकेकाळी भारत संपन्न बलशाली देश होता. ते वैभव पुन्हा मिळावे. आमच्या देशातील तरुण-तरुणीच ते पूर्ण करतील. त्याकरिता आपल्या आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन काम करा. त्याला प्रामाणिकपणाची जोड द्या. देशप्रेम विसरू नका आणि शेजार्‍याशी बंधुभावाने वागा. यातून उद्याचा बलसंपन्न भारत घडणार आहे.
सयाजीराव महाराजांचे हे स्वप्न आपणा सर्वांना पूर्ण करावयाचे आहे.