सयाजीराव हे एकमेव उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहेत की त्यांनी त्यांचे स्वप्न वास्तवात उतरविले आहे. प्रसिद्धीच्या आजच्या प्रांगणात सयाजीराव येत्या काळात सर्वांना प्रेरणा देऊ शकतील असे एकमेव व्यक्ती आहेत.

– सर जगदीशचंद्र बोस

हिंदुस्थानातील शेतकऱ्यांच्या पतपेढ्या, सहकारी बँक आणि साखर कारखाना बडोद्यात काढणारे महाराजा सयाजीराव सहकारी चळवळीचे प्रणेते आहेत.

– जी.के.देवधर, अध्यक्ष, सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी, पुणे