‘‘बडोदे हे महत्त्वाचे संस्थान आहे. अशा संस्थानात सरकार हस्तक्षेप करणारच, हे समजून घ्या. सरकारच्या अधिक्षेपाच्या कारणांचे निर्मूलन कसे करता येईल, याचा अधिक विचार करणे राज्याच्या हिताचे ठरावे.’’

‘‘बडोदे हे महत्त्वाचे संस्थान आहे. अशा संस्थानात सरकार हस्तक्षेप करणारच, हे समजून घ्या. सरकारच्या अधिक्षेपाच्या कारणांचे निर्मूलन कसे करता येईल, याचा अधिक विचार करणे राज्याच्या हिताचे ठरावे.’’

– दादाभाई नौरोजी (पत्रातून)