‘‘महाराज सयाजीराव गायकवाडांनी बडोदा संस्थानात हरिजनासाठी शिक्षणाची दारं उघडली आणि अस्पृश्यतेचा कलंक भारतात प्रथमच कायद्यानं पुसून अंमलबजावणी केली. या लोकोत्तर कामासाठीच ते सर्वांहून अधिक अभिनंदनास पात्र आहेत.’’

‘‘महाराज सयाजीराव गायकवाडांनी बडोदा संस्थानात हरिजनासाठी शिक्षणाची दारं उघडली आणि अस्पृश्यतेचा कलंक भारतात प्रथमच कायद्यानं पुसून अंमलबजावणी केली. या लोकोत्तर कामासाठीच ते सर्वांहून अधिक अभिनंदनास पात्र आहेत.’’

– मो. क. गांधी, येरवडा सेंट्रल जेलमधून पत्र. (8.3.1933)