‘‘सयाजीरावाचं दातृत्व व मदत त्यांच्या भागासाठी मर्यादित नव्हती, तर त्यांनी देश-परदेशातील कलावंतांना मदत केली, आश्रय दिला. प्राचीन भारतीय संस्कृती अन् परंपरेचं डोळसपणे पुनरुज्जीवन करत, शिक्षणाद्वारे मिळणाऱ्या आधुनिकतेची कास धरली. दूरदृष्टी अन् शहाणपणानं बडोदा सर्व हिंदुस्थानातील एक प्रगत राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले.’’

‘‘सयाजीरावाचं दातृत्व व मदत त्यांच्या भागासाठी मर्यादित नव्हती, तर त्यांनी देश-परदेशातील कलावंतांना मदत केली, आश्रय दिला. प्राचीन भारतीय संस्कृती अन् परंपरेचं डोळसपणे पुनरुज्जीवन करत, शिक्षणाद्वारे मिळणाऱ्या आधुनिकतेची कास धरली. दूरदृष्टी अन् शहाणपणानं बडोदा सर्व हिंदुस्थानातील एक प्रगत राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले.’’

– रवींद्रनाथ टागोर